प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक – आरोपींवर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा अक्कलकोट व सोलापूर बंदचा इशारा

सोलापूर  (प्रतिनिधी): अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप उसळला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी…

पुरावा नसल्याने पाच जणांना मिळाली निर्दोष मुक्तता – जिल्हा न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

धाराशिव/ प्रतिनिधी -: जिल्ह्यातील शिवाजीनगर गावात चार वर्षांपूर्वी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात आज जिल्हा न्यायालायाने (वर्ग एक) मोठा निर्णय घेतला. पुरावा अपुरा असल्याने न्यायालयाने सर्व पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका…

पोलीस प्राधिकरणाच्या माध्यमातून 8 वर्षात 6200 प्रकरणांचा निपटारा – उमाकांत मिटकरी यांची माहिती

धाराशिव (प्रतिनिधी) महाराष्ट्र पोलीस प्राधिकरणाच्या मदतीने गेल्या 8 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 6200 प्रकरणांचा निपटारा केला.आणि पीडित लोकांसाठी काम केल्याचा आनंद आपल्याला होतोय अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण न्यायिक सदस्य उमाकांत…

धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांचा अनेक मान्यवरांकडून सत्कार

धाराशिव – धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी ऍड अमोल वरुडकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा व नूतन कार्यकारणी सदस्यांचा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे मुख्य महंततुकोजी बुवा व यशदा मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुधीर…

न्याय सर्वसामान्यांच्या दारात; कायद्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीस असणे गरजेचे : न्या. भूषण गवई

वाशिम – कायद्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीस असणे गरजेचे आहे. न्याय मिळवण्यासाठी केवळ न्यायालयीन लढा देणे हे एकमेव माध्यम नसून, तडजोडीच्या माध्यमातून वाद मिटवणे ही देखील प्रभावी प्रक्रिया आहे. विधी सेवा…

वकिलांविरोधात तक्रार करता येणार नाही

पुणे – सदोष सेवा दिल्याची वकिलाविरोधातील तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राह्य धरली जाणार नाही, असा निष्कर्ष नोंदवत वकिलाविरोधात पक्षकाराने दाखल केलेली तक्रार येथील ग्राहक आयोगाने फेटाळली.वकिलाने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली…

घाटंग्री आश्रम शाळेत नवीन कायद्याविषयी जनजागृती

धाराशिव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने जुन्या कायद्याच्या कलमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. त्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी धाराशिव तालुक्यातील घाटंग्री येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कायद्याविषयी माहिती दि.५ फेब्रुवारी…