लातूरातील ‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याला आमदार गायकवाड देणार बैलजोडी
शेतकरी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बुलढाणा : लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याकडे शेतातील मशागतीसाठी बैलजोडी नसल्याने ते आणि…
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव – मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या…
धाराशिवमध्ये वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात आढावा बैठक — आ. कैलास पाटील यांचे प्रशासनाला सूचना
धाराशिव – धाराशिव शहरातील वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील जमीनधारकांच्या मागण्या, अडचणी आणि शासकीय प्रक्रियेतील अडथळ्यांवर…
महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प
कृषी विकासाला नवी दिशा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने “महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प” यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.या प्रकल्पामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये…
सोलार पंप बसविण्यासाठी खुल्या बाजारातील कंपन्या ठरविण्याचे अधिकार शेतकऱ्यांना द्या – आमदार कैलास पाटील
धाराशिव -: पीएम कुसुम व मागेल त्याला सोलार या योजने अंतर्गत सोलार पंप बसविले जात आहेत. पण पुरवठादार कंपनी निवडण्याचे अधिकार शेतकऱ्यांना असले पाहिजेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी…
पाणलोट विकासातून गाव उभारणीचा आदर्श मॉडेल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
धाराशिव – टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस) व नाबार्ड यांच्या सहकार्याने राबवलेल्या आदर्श वडगाव (लाख) पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची जिल्हाधिकारी श्री किर्ती किरण पुजार यांनी १० मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी…
आमदार कैलास पाटील यांची मागणी अखेर मान्य, वर्ग दोनच्या जमीनीसाठी एकदाच नजराना भरण्याचे शासनाचे आदेश
धाराशिव -: भोगवाटादार वर्ग-दोनचे रुपांतर वर्ग-एक मध्ये हस्तांतरण करताना संबंधीताकडुन शर्तभंगचा नजराणा फक्त एकाच वेळी भरण्याची मागणी हिवाळी अधिवेशनावेळी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री…
तुळजापूर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल, पिके वाळू लागली
शहापूर (ता. तुळजापूर) – महावितरणच्या निष्क्रियतेमुळे शहापूर येथे मुख्य ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. गेल्या आठ दिवसांपासून विजेअभावी पाणी पंप बंद असल्याने ऊस, ज्वारी, हरभरा, भुईमूग यांसारखी…
सयाजी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी,शेतकऱ्यांचा आधारवड
धाराशिव – शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या उत्पन्नात भर पडावी,यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजनेअंतर्गत (ATMA) कळंब तालुक्यातील शेळका (धानोरा) येथील सयाजी ॲग्रो…
संसदेच्या समोर सोयाबीन खरेदी मुदतवाढीची मागणी, खासदारांचे आंदोलन
नवी दिल्ली – ११ फेब्रुवारी २०२५ – केंद्र सरकारच्या सोयाबीन खरेदी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या समोर आंदोलन केले. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, सुप्रिया सुळे, आणि प्रणिती…