पावसाळी अधिवेशन २०२५ : ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

Spread the love

मुंबई — राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ₹५७,५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या.

या निधीचा उपयोग मुख्यतः रस्ते, मेट्रो, सिंचन प्रकल्प, तसेच सिंहस्थ कुंभमेळा नियोजन, महात्मा फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, शिष्यवृत्ती योजना आणि वंचित घटकांच्या विकासासाठी केला जाणार आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *