पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खंडणीसाठी गुंडांनी केली मारहाण

धाराशिव (प्रतिनिधी) – पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खंडणीसाठी गुंडांनी काठीने मारहाण केली आहे. विशेष म्हणजे काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावेच लागतील असे म्हणत बेदम मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न…