श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव भक्तीभावात संपन्नहजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

श्रीशैल गवंडी, दि. ०२/०२/२६ (अक्कलकोट) — येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा 3 ते 5 फेब्रुवारी दौरा – जिल्हा परिषद निवडणुक सभा घेणार

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

दिव्यांग व्यक्तींच्या विविध मागण्याबाबत बैठक संपन्न

दिव्यांगाचे सक्षमीकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना – जालना जिल्ह्यातील बोगस प्रमाणपत्र दिव्यांग असलेल्या व्यक्तीची नावे प्रशासनास कळवा, त्याची पडताळणी करून बोगस प्रमाणपत्र बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.…

कामगार विभागाची बैठक संपन्न

जालना जिल्हा बाल कामगार मुक्त,करण्यासाठी कामाची गती वाढवावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना :- जिल्ह्यातील कामगारांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ वेळेवर मिळणे गरजेचे आहे. कामगारांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी…

निवडणूक काळातील मार्गदर्शक सूचनाजिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – २०२६

आदर्श आचारसंहिता : काय करावे व काय करू नये काय करावेचालू असलेले कार्यक्रम / योजना पुढे सुरू ठेवता येतील.यासंदर्भात शंका निर्माण होईल अशा बाबींसाठी राज्य निवडणूक आयोग /जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण…

जि.प.व पं.स.सार्वत्रिक निवडणुक२४x७ तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित ; मतदारांनी टोल फ्री १०७७ वर संपर्क साधावा

धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,मुक्त व निष्पक्षपणे पार पडावी,यासाठी राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी आचारसंहिता कालावधीत २४ तास कार्यरत तक्रार निवारण कक्ष स्थापन…

150 दिवसांचा कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श ; जिल्हा राज्यात तृतीय – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाचे राज्यभर कौतुक

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज राज्य शासनाने प्रशासनात अधिक पारदर्शकता, गतिमानता निर्माण व्हावी तसेच नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शासकीय उपक्रम व सुविधांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचावा,या उद्देशाने 150 दिवसांचा…

रस्ता सुरक्षा अभियान – अवयवदान जनजागृती ‘अवयवदान हे महादान’चा संदेश

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने दि.०१ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्हाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात…