पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडीत सर्व तक्रारींचे निराकरण करणारजिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आढावा बैठक धाराशिव –  जिल्ह्यात सुरु असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.याबाबत काही वादही निर्माण झाले आहेत.या संदर्भातील जिल्ह्यातील सर्व वाद आणि तक्रारींचे निराकरण करण्‍यात…

आजचा दिवस शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेऊ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, -: शिखांचे दहावे गुरुजी गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. आजच्या दिवशी गुरू…

नागपुर ‘आयआयएम’कडून जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडाआमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पुढाकार : रोजगार, शाश्वत पाणी, उद्योग आणि पर्यटनला प्राधान्य

व्यवस्थापन शास्त्र विषयात जगभरात सर्वमान्य, देशातील चौथ्या आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाची नावाजलेली संस्था अशी ख्याती असलेल्या नागपूर ‘आयआयएम’कडून जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा तयार केला जाणार आहे. जिल्ह्याचा सर्वार्थाने कायापालट करण्यासाठी…

राज्यातील तंटामुक्ति समित्या अभिश्राप की वरदान ??

मांडवी – राज्यात महात्मा गांधी तंटामुक्ती समित्या प्रत्येक ग्राम पंचायतला गठित करुन गावातील वाद लोक सहभागातुन गांवातच मिटवुन आर्थिक नुसान व सामाजिक सलोखा अबाधित राहिल , पोलिसावरिल ताण तसेच न्यायलयात…

सांजा रोड परिसरातील लाईटच्या खांबावरती तारा ओढून देण्याची मागणी

धाराशिव  – धाराशिव शहरातचा विस्तारित भाग असलेल्या सांजा रोड परिसरातील लाईटच्या खांबावर तारा बसविलेल्या नाहीत. लाईट घेण्यासाठी १०० ते २०० फूट वायर अंथरुन लाईट घेण्याची वेळ ओढवली आहे. नागरिकांना विविध…

मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती, धाराशिव 2025 च्या अध्यक्षपदी डॉ.वैशाली श्रीपाद बलवंडे यांची निवड.

धाराशिव – मागील सतरावर्षांपासून शहरात दरवर्षी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. यंदा या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.वैशाली श्रीपाद बलवंडे (आयुर्वेदाचार्या…

संघटित गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही अन्याय सहन करू नका पोलीस अधीक्षकांकडे तक्रार द्या : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील काही तालुक्यात संघटित गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकत्र येऊन सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत…