धाराशिव – अवघ्या महाराष्ट्र भर गाजलेल्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणाची झळ ही आता तुळजापूरला देखील लागत आहे. तुळजापूर मध्ये देखील पवन चक्कीच्या वादातून एका सरपंचावरती हल्ला झालेला आहे.या प्रकरणाची दखल घेत आमदार पुत्र मेघ पाटील यांनी घेतली पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांची घेतली तुळजापुरात भेट.पवनचक्की प्रकरणी धमकवलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा तसेच आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी याची केली मागणी.

Spread the love
  • Related Posts

    गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी

    Spread the love

    Spread the loveराज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी

    अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *