धाराशिव – अवघ्या महाराष्ट्र भर गाजलेल्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणाची झळ ही आता तुळजापूरला देखील लागत आहे. तुळजापूर मध्ये देखील पवन चक्कीच्या वादातून एका सरपंचावरती हल्ला झालेला आहे.या प्रकरणाची दखल घेत आमदार पुत्र मेघ पाटील यांनी घेतली पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांची घेतली तुळजापुरात भेट.पवनचक्की प्रकरणी धमकवलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा तसेच आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी याची केली मागणी.

Spread the love
  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *