धाराशिव – अवघ्या महाराष्ट्र भर गाजलेल्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणाची झळ ही आता तुळजापूरला देखील लागत आहे. तुळजापूर मध्ये देखील पवन चक्कीच्या वादातून एका सरपंचावरती हल्ला झालेला आहे.या प्रकरणाची दखल घेत आमदार पुत्र मेघ पाटील यांनी घेतली पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांची घेतली तुळजापुरात भेट.पवनचक्की प्रकरणी धमकवलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा तसेच आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी याची केली मागणी.

Spread the love
  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *