दारू नको, दूध प्या – तरुणांसाठी सकारात्मक संदेश, संभाजी ब्रिगेडचा आगळावेगळा उपक्रम

बार्शी : 31 डिसेंबर रोजी दारू पिण्याची फॅशन झपाट्याने वाढत चालली असून, यामुळे तरुणांचे आयुष्य आणि कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून संभाजी ब्रिगेड मागील तीन…

साहित्य समाजाला दिशा देण्याचे साधन: श्रीकांत मोरे

सुरेश कुंकूलोळ लिखित “माझ्या नोंदी” व “अर्थपूर्ण शोध” या दोन पुस्तकांचे बार्शीत प्रकाशन व्यकंटेश जोशी, बाळासाहेब पानसरे, वैभव वानखडे, आ.दिलीप सोपल, संदीप काळे यांची उपस्थिती बार्शी,सोलापूर (प्रतिनिधी) : साहित्य सामाजिक…

बार्शीची आत्मजा घोडके पश्चिम विभागीय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र

बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून आत्मजा घोडके हिने पश्चिम विभागीय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवून सोलापूर विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले आहे. साम ग्लोबल विद्यापीठ, भोपाळ, मध्य प्रदेश येथे…

कै. बाबुरावजी डिसले स्मृती जीवन पुरस्कार व कै. शिवाजीराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार 2024-25 यंदा जाहीर

बार्शी : कै. बाबुरावजी डिसले स्मृती जीवन पुरस्कार व कै. शिवाजीराव डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार 2024-25 यंदा जाहीर झाले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या योगदानासाठी या पुरस्कारांनी सन्मानित…

वेळ अमावस्या

काळ्या आईचे आपण काही देणं लागतो या भावणेतुन ‘वेळ अमावस्या’ हा सण मराठवाडा विशेषता धाराशिव, लातूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मार्गशीष अमावसेला खुप उत्साहाने साजरा करतो, आजच्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या…

धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहल्यानिमित्य रुपामाता समूहाचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते सत्कार

धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहल्यानिमित्य रुपामाता समूहाचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते सत्कारधाराशिव येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन…

पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडीत सर्व तक्रारींचे निराकरण करणारजिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आढावा बैठक धाराशिव –  जिल्ह्यात सुरु असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.याबाबत काही वादही निर्माण झाले आहेत.या संदर्भातील जिल्ह्यातील सर्व वाद आणि तक्रारींचे निराकरण करण्‍यात…

आजचा दिवस शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेऊ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, -: शिखांचे दहावे गुरुजी गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. आजच्या दिवशी गुरू…

नागपुर ‘आयआयएम’कडून जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडाआमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पुढाकार : रोजगार, शाश्वत पाणी, उद्योग आणि पर्यटनला प्राधान्य

व्यवस्थापन शास्त्र विषयात जगभरात सर्वमान्य, देशातील चौथ्या आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाची नावाजलेली संस्था अशी ख्याती असलेल्या नागपूर ‘आयआयएम’कडून जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा तयार केला जाणार आहे. जिल्ह्याचा सर्वार्थाने कायापालट करण्यासाठी…