पोलीस प्राधिकरणाच्या माध्यमातून 8 वर्षात 6200 प्रकरणांचा निपटारा – उमाकांत मिटकरी यांची माहिती

धाराशिव (प्रतिनिधी) महाराष्ट्र पोलीस प्राधिकरणाच्या मदतीने गेल्या 8 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 6200 प्रकरणांचा निपटारा केला.आणि पीडित लोकांसाठी काम केल्याचा आनंद आपल्याला होतोय अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण न्यायिक सदस्य उमाकांत…

सोलापूर : डॉ. वळसंगकरांचं स्वप्न अधुरंच, खास विमान घेतलं पण… डोक्यात गोळी घालून संपवलं जीवन

सोलापूर : डॉ. वळसंगकरांचं स्वप्न अधुरंच, खास विमान घेतलं पण… डोक्यात गोळी घालून संपवलं जीवन सोलापूर – शुक्रवारी रात्री सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी बातमी समोर आली. सुप्रसिद्ध…

उद्योगांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना तयार करणारजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

जिल्हा गुंतवणूक परिषद २०२५ यशस्वीरीत्या संपन्न धाराशिव – जिल्ह्यातील उद्योगवाढीस चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “एक खिडकी योजना” (Single Window Scheme) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी…

धाराशिवमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ

पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी जनजागृतीवर भर धाराशिव – राज्यातील नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे,पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविणे या उद्देशाने जलसंपदा विभागातर्फे १५ ते ३० एप्रिल २०२५…

जय भीम पदयात्रेत धाराशिवकरांचा उत्स्फूर्त सहभाग

धाराशिव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्हा प्रशासन,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज “जय भीम पदयात्रा” मोठ्या उत्साहात संपन्न…

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी घेतले श्री. आई तुळजाभवानी देवींचे दर्शन

तुळजापूर – प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री आणि सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या निवेदिका प्राजक्ता माळी यांनी आज सायंकाळी सहकुटुंब कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. माळी कुटुंबीयांनी…

धाराशिव शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने पोलिसांचा रूट मार्च.”

धाराशिव (प्रतिनिधी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने धाराशिव शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. हा रुट मार्च धाराशिव…

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ३४ हजार कर्मचार्‍यांना दोन महिने पगार नाही! केंद्र सरकारने ८०० कोटी थकवले

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ३४ हजार कर्मचार्‍यांना दोन महिने पगार नाही! केंद्र सरकारने ८०० कोटी थकवले. मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात काम करणाऱ्या तब्बल ३४ हजार कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार…