महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती

नागपूर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपालिकांच्या मतमोजणीची तारीख 21 डिसेंबर ठरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 21 डिसेंबरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. आज 2 डिसेंबर रोजी काही नगरपालिकांमध्ये…

नगरपालिका-नगर परिषद निवडणुकांबाबत नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय; मतमोजणी 21 डिसेंबरला

राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांबाबत आज मोठी घडामोड घडली आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्वाच्या आदेशामुळे उद्या नियोजित असलेली मतमोजणी रद्द करण्यात आली असून आता सर्वच नगरपालिका निवडणुकांचे निकाल 21…

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात सरासरी 68.97 टक्के मतदान!

सर्वाधिक मतदान तुळजापूर नगरपालिकेत तब्बल 80.28 टक्के मतदान; तर धाराशिव नगरपालिकेसाठी 61.15 टक्के मतदान. नळदुर्ग – 73.17 उमरगा – 66.81 मुरूम – 67.41 कळंब – 72.69 भूम – 79.21 परंडा…

उद्याची मजमोजणी रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः सर्वच निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला; तोपर्यंत आचारसंहिता कायम. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, मतमोजणीच्या तारखेबाबत आता मोठा संभ्रम निर्माण दूर झाला आहे. सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने आपल्या कार्यक्रमात बदल करत, ज्या ठिकाणी वाद सुरू आहे, तेथे 20 डिसेंबर मतदान व 21 डिसेंबरला निकाल असा नवीन आदेश देऊन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. आता 21 डिसेंबरलाच सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे.

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी

1 डिसेंबरला रात्री 10 वाजता प्रचाराची समाप्ती मुंबई – नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती…

तेर ग्रामीण प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी अर्ज मागवले

धाराशिव -: एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प तेर अंतर्गत धाराशिव तालुक्यातील ७ रिक्त पदांसाठी (अंगणवाडी सेविका व मदतनीस) संबंधित गावातील पात्र महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज…

पशुपालकांनो,शीत लहरींपासून पशुधनाचा असा करा बचाव !

धाराशिव,दि.२६ नोव्हेंबर (जिमाका) जेव्हा एखाद्या भूभाग,स्थान किंवा भौगोलिक क्षेत्राचे किमान तापमान ४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते,त्या वातावरणास शीत लहर म्हटले जाते. हवेच्या प्रवाहांमुळे एखाद्या स्थानावर थंड हवेचा मोठ्या प्रमाणात संचय…