शिवभवानी’चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार !

ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती तुळजापूर – तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे १०८…

शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा अन्यथा तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन — मनसेचं प्रशासनाला इशारा

धाराशिव (प्रतिनिधी -: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून येत्या १५ ऑगस्ट रोजी तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा…

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन.

धाराशिव  (प्रतिनिधी) -: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, सकाळी ११:४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जनता दरबाराचे आयोजन…

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा – “आंतरवली सराटीची पुनरावृत्ती करू नका”

धाराशिव – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चापूर्वी सरकारसोबत कोणतीही चर्चा न करण्याची ठाम भूमिका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे. “आधी मागणी…

मराठा आरक्षणासाठी संघर्ष पुन्हा तेजीत – मनोज जरांगे पाटील ६ ऑगस्टला सोलापुरात

सोलापूर प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवसंजीवनी देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बुधवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सोलापूरच्या सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात दाखल होणार आहेत.…

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा उद्या धाराशिव दौर्‍यावर

धाराशिव (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण चळवळीचे अग्रणी नेते मनोज जरांगे पाटील यांचा उद्या (५ ऑगस्ट) धाराशिव जिल्ह्याचा दौरा निश्चित झाला असून, या दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजात…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत 14 ऑगस्टपर्यंत वाढवली

धाराशिव – चालू खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 होती. मात्र आता ही मुदत वाढवून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आली…

युवकांसाठी सुवर्णसंधी! खादी मंडळाच्या योजनांनी गावातच मिळवा रोजगार.

तुमच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे? गावात उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे? मग सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या या योजना तुमच्यासाठीच आहेत.या योजनांतून विनातारण कर्ज, टूलकिट, प्रशिक्षण आणि लाखोंचे अनुदान मिळू शकते.…

29 ऑगस्टला ‘चलो मुंबई’; वडजी गावाचा शेकडोंनी मोर्चा नेण्याचा इरादा पक्का!

मुंबईतील 29 ऑगस्टच्या उपोषणासाठी शेकडोंच्या सहभागाचा निर्धार दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या लढ्यास नवसंजीवनी देण्यासाठी ‘चलो मुंबई’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापुरातील वडजी येथे मराठा समाजाची पहिली चावडी बैठक रविवारी…

अकलूजमध्ये आपदा मित्र/सखींसाठी संयुक्त शोध व बचाव प्रशिक्षण – आपत्ती व्यवस्थापनासाठी अकलूज सज्ज

अकलूज  – अकलूज नगरपरिषद आणि सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २ ऑगस्ट व रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये आपदा मित्र/सखी आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी शोध…