जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई -: राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र…

मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशीप योजनांचा आढावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या – ग्रामीण आवासच्या 19.66 लाख उद्दिष्टांपैकी 16.81 लाख घरकुलांना मंजुरी – शहरी आवास योजनांनाही गती देण्याचे निर्देश – जलजीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण…

पैलवान सिकंदर शेख कुस्तीसाठी सज्ज; आखाड्यात ताकदीची चुणूक दाखवण्यास उत्सुक

पैलवान सिकंदर शेख कुस्तीसाठी सज्ज; आखाड्यात ताकदीची चुणूक दाखवण्यास उत्सुक विश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी सोलापूरच्या मातीत कुस्तीला ऐतिहासिक वारसा आहे, आणि या परंपरेला पुढे नेण्याचा निर्धार घेत पैलवान सिकंदर शेख…

एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी प्रा.सतिश मातने यांची नियुक्ती

एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी प्रा.सतिश मातने यांची नियुक्ती धाराशिव (प्रतिनिधी) – कळंब येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांची एनसीटीई मान्यता प्राप्त…

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. किशोर पाटील

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. किशोर पाटील यांची निवड. राज्यातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार-डॉ. किशोर पाटील मुंबई  – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी नुकतीच…

आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला यश, धाराशिव जिल्ह्यातील एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन पूर्ववत सुरु

धाराशिव – जिल्ह्यातील आरोग्य सुविधेची परिस्थिती गंभीर असून, जिल्ह्यातील एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन दुसऱ्या जिल्ह्यात हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यावर आमदार कैलास पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना…

शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचा नाही आणि सरकार ठेवतंय पिक उत्पादन वाढीच उद्दिष्ट – आमदार कैलास पाटील

धाराशिव -: सरकार आता डाळ उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच अर्थसंकल्प वाचणात ऐकलं. पण त्यात शेतकरी गृहीत धरला नाही तर व्यापारी समोर ठेवण्यात आला आहे. शेतकरी समोर ठेवून घोषणा केली…

कौशल्यविकास,रोजगारनिर्मिती,पर्यटन आणि कृषीक्षेत्राला बळकटी देणारा अर्थसंकल्प-आ.राणाजगजितसिंह पाटील

प्रधानमंत्री मोदींजींच्या नेतृत्वाखालील सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाचा भर प्रामुख्याने शेती, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, एमएसएमई आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे.सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीयांच्यादृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला आहे त्यानुसार आता नोकरदारांना…

रुपामाता अर्बन पथसंस्था ‘बँको ब्लू रिबन २०२४’ पुरस्काराने सन्मानित

रुपामाता अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीने अल्पावधीत ग्राहकासोबत व्यवसायापलीकडचे नाते जपून ऋणानुबंध कायम केले असून, उत्कृष्ट व अखंड सेवा देणे, ग्राहकहित जपणे, यासाठी बँको व अवीज प्रकाशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने…