ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश : ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण अखेर ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’

धाराशिव – खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून, अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’चं अधिकृत नामकरण ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’ असं करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय रेल्वे विभागाने…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन – भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरला सलाम

धाराशिव – भारतीय सैन्याने अलीकडेच यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेद्वारे पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर देत देशाच्या सुरक्षेची नवी शौर्यगाथा लिहिली आहे. या शूर पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे…

परिवहन विभागात ऐतिहासिक पाऊल – १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे अनावरण

महाराष्ट्र परिवहन विभागाच्या कारभारात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे अनावरण करण्यात आले. ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीने…

पोलीस ठाण्याचा धडाकेबाज पराक्रम – मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी योजनेत राज्यात अव्वल

उमरगा – : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाण्याने मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी कार्यालयीन सुधारणा मोहिमेत संपूर्ण मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,…

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना; समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर…

माय भारत युवकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी आमंत्रित करत आहे.

माय भारत, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, देशभरातील तरुणांना माय भारत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी सक्रियपणे एकत्रित करत आहे.हे राष्ट्रव्यापी आवाहन तरुण नागरिकांना राष्ट्रीय कार्यात, विशेषतः…

ऑपरेशन सिंदूर: भारतीय वायुसेनेकडून यशस्वी कार्यवाही, मोहीम अद्याप सुरू

नवी दिल्ली: भारतीय वायुसेनेने (IAF) “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत नेमून दिलेली कामे अत्यंत अचूकतेने आणि व्यावसायिक कौशल्याने यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत राहून, ही ऑपरेशन्स विचारपूर्वक…

सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत ३० जून जिल्हा प्रशासनाचे आवाहन

धाराशिव – सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया राज्य शासनाच्या निर्देशानुसार सध्या सुरू असून,केंद्र शासनाच्या २ मे २०२५ रोजीच्या पत्रानुसार ही प्रक्रिया ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य…

रस्ता सुरक्षा निधीसाठी नियमावली तयार होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई – राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेसाठी घेतले जाणारे उपाय आता अधिक प्रभावी होणार आहेत. यासाठी रस्ता सुरक्षा निधीच्या वापराबाबत स्पष्ट नियमावली तयार करण्यात यावी, असे निर्देश…