योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आकांक्षित जिल्ह्याचा शिक्का मिटवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया,  पालकमंत्री प्रताप सरनाईक

७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात धाराशिव – जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची स्क्षुम नियोजनातून आणि प्रभावी…