कामगार विभागाची बैठक संपन्न

जालना जिल्हा बाल कामगार मुक्त,करण्यासाठी कामाची गती वाढवावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना :- जिल्ह्यातील कामगारांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ वेळेवर मिळणे गरजेचे आहे. कामगारांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी…

जि.प.व पं.स.सार्वत्रिक निवडणुक२४x७ तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित ; मतदारांनी टोल फ्री १०७७ वर संपर्क साधावा

धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,मुक्त व निष्पक्षपणे पार पडावी,यासाठी राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी आचारसंहिता कालावधीत २४ तास कार्यरत तक्रार निवारण कक्ष स्थापन…

150 दिवसांचा कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श ; जिल्हा राज्यात तृतीय – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाचे राज्यभर कौतुक

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज राज्य शासनाने प्रशासनात अधिक पारदर्शकता, गतिमानता निर्माण व्हावी तसेच नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शासकीय उपक्रम व सुविधांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचावा,या उद्देशाने 150 दिवसांचा…

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचा सन्मानपूर्ण सोहळा

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ध्वजारोहण धाराशिव – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात…

संविधानिक मूल्यांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे. पालकमंत्री प्रताप सरनाईक

७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत धाराशिव – देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.ते पुढे…

विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचे आवाहन

लातूर : सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सतर्क राहा, अनोळखी लिंक उघडू नका, संशयास्पद फोन कॉल्स किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करा. बँक तपशील, पासवर्ड, ओटीपी किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू…

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर

•15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर मुंबई  :- राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण – 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन भारत एक प्रजासत्ताक देश बनला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस देशभर प्रजासत्ताक दिन…