पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

धाराशिव – सन २०२५ मधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक केंद्रीय पथक प्रमुख श्री.सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली…

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक जिल्ह्यात दाखल

धाराशिव – सन २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दाखल झाले आहे.हे…

भूम व परंडा तालुक्यात अनेक गावे महापूराच्या विळख्यात : ६५ नागरिकांची सुटका,९२ गावांतील शेतीपिकांचे नुकसान

धाराशिव/भूम, परंडा – गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील उमरगा,भूम व परंडा तालुक्यात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे महापूराची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.विशेषतः परंडा व भूम तालुक्यात पूरस्थिती गंभीर बनली असून अनेक गावांचा…

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आपत्ती निवारण मंत्री गिरीष महाजन

पुरबधित चिंचपूर (ढगे) व वागेगव्हाण शेतशिवाराची केली पाहणी धाराशिव – जिल्ह्यातील काही भागात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे व त्यामुळे आलेल्या पुरामुळे शेतपिकांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशी…