भूम व परंडा तालुक्यात अनेक गावे महापूराच्या विळख्यात : ६५ नागरिकांची सुटका,९२ गावांतील शेतीपिकांचे नुकसान

धाराशिव/भूम, परंडा – गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील उमरगा,भूम व परंडा तालुक्यात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे महापूराची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.विशेषतः परंडा व भूम तालुक्यात पूरस्थिती गंभीर बनली असून अनेक गावांचा…

दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री,आरोग्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर.

विश्व प्रशांत न्यूज/धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यात केल्या चार-पाच दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच पिके धोक्यात आली असून अनेक तलाव फुटले , शेकडो जनावरे वाहून…