पैलवान सिकंदर शेख कुस्तीसाठी सज्ज; आखाड्यात ताकदीची चुणूक दाखवण्यास उत्सुक
पैलवान सिकंदर शेख कुस्तीसाठी सज्ज; आखाड्यात ताकदीची चुणूक दाखवण्यास उत्सुक विश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी सोलापूरच्या मातीत कुस्तीला ऐतिहासिक वारसा आहे, आणि या परंपरेला पुढे नेण्याचा निर्धार घेत पैलवान सिकंदर शेख…
शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचा नाही आणि सरकार ठेवतंय पिक उत्पादन वाढीच उद्दिष्ट – आमदार कैलास पाटील
धाराशिव -: सरकार आता डाळ उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच अर्थसंकल्प वाचणात ऐकलं. पण त्यात शेतकरी गृहीत धरला नाही तर व्यापारी समोर ठेवण्यात आला आहे. शेतकरी समोर ठेवून घोषणा केली…
कौशल्यविकास,रोजगारनिर्मिती,पर्यटन आणि कृषीक्षेत्राला बळकटी देणारा अर्थसंकल्प-आ.राणाजगजितसिंह पाटील
प्रधानमंत्री मोदींजींच्या नेतृत्वाखालील सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाचा भर प्रामुख्याने शेती, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, एमएसएमई आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे.सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीयांच्यादृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला आहे त्यानुसार आता नोकरदारांना…
सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल नितीन काळे यांनी मानले मोदी सरकारचे आभार.
धाराशिव:-भारत देशाचे यशस्वी आणि कणखर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशाच्या उज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीपूर्ण आज आपला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला मजबूत…
आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, कॅम्पस टू कॉर्पोरेट एक दिवशीय कार्यशाळा संपन्न!
धाराशिव – डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस गडपाटी ,धाराशिव, येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी,मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील नवीन रोजगाराच्या व व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे…
धाराशिव शहरातील रस्त्याचे निकृष्ट बांधकाम: बीबीएमच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
धाराशिव: शहरातील डीआयसी रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलजवळच्या रस्त्याच्या बांधकामावरून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. फीचर्स सायकलच्या समोर तेज प्रताप हॉटेलजवळ एक दिवसापूर्वीच करण्यात आलेल्या बीबीएम (ब्लॅक टॉप) रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे…
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजनांचा लाभ दयावा .ॲड.निलेश हेलोंडे पाटील
कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची आढावा बैठक धाराशिव – जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्याची दखल यंत्रणांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची काय स्थिती होते,यांची आपल्याला जाणीव आहेच. जिल्ह्यात…
“देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी”
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षेत्रासाठी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.…
धाराशिव नगर पालिका कडून शहराला आला घाण पाणी पुरवठा, नागरिकांचा आरोग्य धोक्यात
धाराशिव – शहरातील नागरिकांना 31 जानेवारी रोजी जे पाणी पुरवठा करण्यात आले, ते इतके घाण होते की ते पाहून नागरिक चक्रावले. उजनी धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा सामान्यत: स्वच्छ आणि…
फटाका कारखान्यात स्फोट : सात जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर
धाराशिव,-: वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे असलेल्या एका फटाका कारखान्यात आज स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या स्फोटात सहा जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटाचे…








