जल जीवन मिशन : जिल्ह्यातील २४६ पाणी पुरवठा योजना सुरू
धाराशिव – जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एकूण ५९४ पाणी पुरवठा योजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत गावांतील नागरिकांना प्रती माणशी दररोज ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.…
तुळजापूरच्या आई भवानी माता मंदिराच्या जिर्णोदराबाबत पंधरा दिवसात संयुक्त बैठक
एक पडदा चित्रपट गृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करा ! सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार मुंबई – : तुळजापुरच्या आई भवानी माता मंदिर जिर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि परिसराचा…
कुष्ठरोग शोध मोहिमेची केंद्रीय पथकाकडून तपासणी
धाराशिव – जिल्ह्यात ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ग्रामीण व शहरी जोखीमग्रस्त भागात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक १२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात…
नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कायद्यांबाबत बैठक नवी दिल्ली – : नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान, फॉरेंसिक प्रक्रिया अधिक आधुनिक आणि प्रभावी होणार असून पोलिस दल, न्यायालयीन…
श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे यशस्वी गळीत हंगामाची सांगता
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील श्री सिद्धिविनायक परिवार या संस्थेने २०२४-२५ या गळीत हंगामात १ लाख ५७ हजार मेट्रिक टन ऊसाचे यशस्वी गाळप करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संस्थेच्या माध्यमातून…
राजन साळवींचा आज शिवसेना प्रवेश:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार सोहळा
मुंबई-शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा कालच राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू…
दिव्यांग व्यक्तींना नवीन वाहन खरेदीसाठी आरटीओ करमाफीचा लाभ
धाराशिव – (प्रतिनिधी): दिव्यांग व्यक्तींना नवीन वाहन खरेदी करताना महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत आरटीओ करमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या २७ जुलै २०२१ च्या अधिसूचनेनुसार आणि गृहमंत्रालय व…
वकिलांविरोधात तक्रार करता येणार नाही
पुणे – सदोष सेवा दिल्याची वकिलाविरोधातील तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राह्य धरली जाणार नाही, असा निष्कर्ष नोंदवत वकिलाविरोधात पक्षकाराने दाखल केलेली तक्रार येथील ग्राहक आयोगाने फेटाळली.वकिलाने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली…
संसदेच्या समोर सोयाबीन खरेदी मुदतवाढीची मागणी, खासदारांचे आंदोलन
नवी दिल्ली – ११ फेब्रुवारी २०२५ – केंद्र सरकारच्या सोयाबीन खरेदी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या समोर आंदोलन केले. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, सुप्रिया सुळे, आणि प्रणिती…
मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्यांची प्रगती ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.
परंडा-मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्यांची प्रगती ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.ते श्रीकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ परंडा संचलित कल्याणसागर…





