शहरांतील कुपोषण मुक्तीसाठी विशेष उपक्रम राबवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना शहरी भागातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीवर भर देण्याच्या महिला व बालविकास विभागाला सूचना पुढील १०० दिवसांमध्ये महिला व बालविकास विभागाने करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा…
रस्ता सुरक्षाअभियान-२०२५परवाहचे उद्घाटन : १ ते ३१ जानेवारी २०२५
धाराशिव – रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिवच्या वतीने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५…
उर्सच्या आयोजनास सर्वांनी सहकार्य करुन आनंदाने साजरा करावाअपर पोलीस अधिक्षक गौहर हसन
धाराशिव – धाराशिव येथे थोर संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा येथे आयोजित उर्समध्ये दरवर्षी हिंदु मुस्लीमसह सर्व धर्माचे भाविक मोठया उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी होतात. या उर्सची परंपरा ७२०…
संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावात जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि गैरव्यवस्थापनामुळे संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जल जीवन मिशन अंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचा उपयोग…
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाची परंडा, तुळजापूर, भूम, लोहारा, उमरगा, वाशी तालुक्यातील जम्बो कार्यकारणी जाहीर
धाराशिव : जिल्हा पत्रकार संघाची धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुका पत्रकार संघाची जम्बो कार्यकारणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख व सरचिटणीस भिमाशंकर वाघमारे यांनी…
५ जानेवारीला जिल्हा न्यायालय येथे मध्यस्थी जागृती कार्यक्रम
धाराशिव – जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी व ३० विधीज्ञ यांचेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव च्यावतीने ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय येथे मध्यस्थी जागृती प्रशिक्षण…
सततच्या पावसाचे निकष बदलणार अनुदानाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट धाराशिव – सततच्या पावसामुळे मोठे नुकसान होऊनही केवळ निकषात बसत नसल्याने जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळातील शेतकरी अनुदाना पासून वंचित राहिले…
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्र पाठवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्र पाठवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या…
तुळजापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
तुळजापूर: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज तुळजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. “जनतेने जनाधार दिला आहे घरी बसण्यासाठी. शरद पवार आणि सुप्रिया…






