जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई -: राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र…

मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशीप योजनांचा आढावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या – ग्रामीण आवासच्या 19.66 लाख उद्दिष्टांपैकी 16.81 लाख घरकुलांना मंजुरी – शहरी आवास योजनांनाही गती देण्याचे निर्देश – जलजीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण…

चुकीच्या जीवनशैलीमुळे आजार बळावत चालले आहेत ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर

धाराशिव – शरीराच्या सवयी, व्यसन खाण्या पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे जीवनशैलीचा अंत होत आहे किंबहुना आजार बळावत चाललेले आहेत. बरेच आजार आपण वाचू शकतो. प्राथमिक अवस्थेत आजार असताना वेळीच उपचार करून…

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन मुंबई. :- देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे…

जीबीएस आजाराबाबतआरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

धाराशिव – राज्यात Guillain-Barré Syndrome (GBS) या दुर्मिळ ऑटोइम्यून आजाराचे रुग्ण वाढत आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन…

महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे 26 जानेवारी, 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

धाराशिव – महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे 26 जानेवारी, 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.…

बालगृहातील मुली व माजी संस्थाश्रयी महिलांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे.

चौथे महिला धोरण व बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली व माजी संस्थाश्रयी महिला यांच्या मागण्यांबाबत आढावा मुंबई,- : बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली आणि माजी संस्थाश्रयी महिलांच्या उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने…

धाराशिव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चार एकरावर ‘सारथी’ भवन ,जागेचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश,आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून जागेची पाहणी.

धाराशिव – लातूर विभागीय केंद्राच्या धर्तीवर धाराशिव शहरात चार एकरावर सारथीचे भव्य सारथी भवन नियोजित आहे. यात प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज प्रशासकीय इमारत,मुलं आणि मुलींसाठी प्रशस्त वसतीगृह, अत्याधुनिक अभ्यासिका यासह भव्य…

शेतकऱ्यांनी योजनांच्या सुलभ लाभासाठी,ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करा,जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांचे आवाहन

धाराशिव – शेतकऱ्यांना अधिक समृध्द आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच , हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती…

पुस्तक निर्मिती उपक्रम व सारांश लेखनविद्यार्थी,शिक्षक व अधिकारी सन्मानित

धाराशिव –  महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत सारांश लेखन जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेते विद्यार्थी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रम २०२४-२५ मध्ये जिल्हास्तरावर पुस्तक निर्मिती उपक्रमात सहभागी…