क्रीडा सप्ताहादरम्यानप्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार
धाराशिव – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, एकविध क्रीडा संघटनेच्या सहकार्याने जिल्हयात विविध ठिकाणी १२ ते १८ डिसेंबर दरम्यान क्रीडा सप्ताहनिमित्त विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन…
कुरनूर प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी रु १४ कोटींची हिवाळी अधिवेशनात तरतूद.कामास प्रारंभ : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
धाराशिव -:तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील कुरनूर मध्यम प्रकल्पातील ५५ वर्ष जुन्या पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी हिवाळी अधिवेशनात १३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दुरूस्तीअभावी मुख्य कालव्याला अनेक…
अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक ,प्रधान सचिव ब्रिजेश सिंहनागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यानआपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त
नागपूर -: माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे.आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या,त्या मर्यादा आता ‘एआय’…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण
नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या…
शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार,नोकरदार,सिंचन प्रकल्प, विविध योजना अश्या विषयावर कैलास पाटील यांनी केली सरकारची पोलखोल
धाराशिव -: हिवाळी अधिवेशनात राज्यपाल यांच्या अभिभाषणावर आमदार कैलास पाटील यांनी मुद्देसूद मांडणी करून मतदार संघासह जिल्हा व राज्याच्याही विषयावर आपली परखड भूमिका मांडली. यामध्ये पहिल्यांदाच गोदावरी पार खोऱ्यातुन मराठवाड्याच्या…
सरकारी नोकरीत काहीच ठेवलेलं नाही…! आमच्यापेक्षा चांगले पाणी-पुरीवाले; काय म्हणाले तहसीलदार साहेब?
कर्नाटकतील एका तहसीलदाराने सरकारी कार्यालयांतील कार्यप्रणाली आणि कर्मचाऱ्यांचा वाढत असलेला ताणतणाव यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तहसीलदार महोदयांचे म्हणणे आहे की, सरकारीनोकरीत काहीच ठेवलेले नाही, आमच्यापेक्षा चांगले तर पानी-पुरी अथवा गोबी मंचुरियनचा ठेला चालवणारे आहेत.…
वर्ग दोनच्या जमिनीचा कितीही वेळा शर्तभंग झाला तरी एकदाच भरावा लागेल शुल्क आमदार कैलास पाटील यांच्या सुचनेवरून होणार सुधारणा, मुख्यमंत्र्याचे आश्वासन
धाराशिव -: हिवाळी अधिवेशनात वर्ग एकच्या जमिनी च्या वर्ग दोन मध्ये नियमित करण्याबाबतचे विधेयक (ता. 17) रोजी विधानसभेच्या पटल्यावर ठेवण्यात आले होते. त्यावर चर्चेत भाग घेत आमदार कैलास पाटील यांनी…
अशा फूड आउटलेटचा कौटुंबिक हिंसाचार महिला कायद्याचा बळी ठरलेले आयटी इंजिनिअर स्व. अतुल सुभाष यांच्याबद्दल या हॉटेल ने त्यांच्या हॉटेल बिल वरती सहानुभूतीपूर्वक संदेश
कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरलेले आयटी इंजिनिअर स्व. अतुल सुभाष यांच्याबद्दल या हॉटेल ने त्यांच्या हॉटेल बिल वरती सहानुभूतीपूर्वक संदेश देत आदरांजली अर्पण केली. व्यवसाय, पैसा, दुनियादारी ह्या गोष्टी येतील जातील,…
ठेकेदारांना सामाजिक बांधिलकीने काम करण्याचे आवाहन
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित विभागांना आणि ठेकेदारांना सामाजिक बांधिलकीने काम करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…









