एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ;सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रेरणादायी मरणोत्तर देहदान ; धाराशिव मधील आठवे देहदान

धाराशिव – समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आठवे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे पार पडले.ईटकूर, ता. कळंब येथील ६५ वर्षीय कै.श्रीमती आशाबाई गोविंद गंभीरे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या…

संघ परिवारातील कार्यकर्ता पंचायत समिती निवडणूक लढवणार

परंडा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत असलेले कार्यकर्ते श्री. लक्ष्मण सौदागर गोरे राहणार करंजा यांनी येणारी पंचायत समिती निवडणूक वडनेर गणातून लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे.गेल्या 15…

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

धाराशिव – : वडिलांच्या मृत्यूनंतर दोन अपत्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेल्या कुटुंबाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे दिलासा मिळाला आहे.संबंधित कुटुंबास शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा…

सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे- विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार.

माजी सैनिकांच्या प्रलंबित कामांसाठी प्रशासनाने ‘एक खिडकी योजना’ सुरु करावी पुणे – मातृभूमीची सेवा बजावताना वीरमरण आलेल्या, जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनासोबतच नागरिकांनी सामाजिक कर्तव्याच्या निस्वार्थ भावनेतून ध्वजदिन…

सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव अडचणीला धावले !

धाराशिव पोलिसांची कर्तव्य आणि माणुसकीचा अनोखा नमुना सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव अडचणीला धावले ! धाराशिव – देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणारा मेडसिंगा गावचा ओम लिंबराज भोरे हा युवक भारतीय सैन्यात अग्नीवीर…

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत

एक हात मदतीचा ग्रुपचा आधार . धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) – यंदा शेतकरी अतिवृष्टी, महापूर आणि पिकांची नासाडी आदी सासख्या नैसर्गिक संकटात सापडलेला आहे. या पुरामध्ये काही शेतकरी वाहून गेले तर…

कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक किट वाटपाचा शुभारंभ

धाराशिव: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांसाठी कोटक बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक वस्तूंच्या किट असलेल्या वाहनास…

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आपत्ती निवारण मंत्री गिरीष महाजन

पुरबधित चिंचपूर (ढगे) व वागेगव्हाण शेतशिवाराची केली पाहणी धाराशिव – जिल्ह्यातील काही भागात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे व त्यामुळे आलेल्या पुरामुळे शेतपिकांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशी…

ऊसतोड कामगार महिलांसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या निर्देशांचे पालन मुंबई  – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या निर्देशांचे पालन करत ऊसतोड कामगार महिला आणि त्यांच्या मुलांच्या विविध समस्यांचे निराकरण…