सोयाबीन पाठोपाठ उसाचे पीकही संकटात!

दीड महिन्यांपासून पावसाची दडी; ‘पायरीला’ किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत धाराशिव | प्रशांत मते. महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला मोठा…