जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या पाहिजेत.. सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे.

Spread the love

धाराशिव :- दुष्काळाच्या छायेखाली शेतकरी अडचणीत तर जनावरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत,वरुडा परिसरातील परिस्थिती पाहिली,एका शेतकऱ्याची म्हैस आजारी असल्याचे कळाले,पशु वैद्यकीय मित्रा सोबत त्या ठिकाणी गेलो,तिथल्या शेतकऱ्यांनी आवर्जुन यायला सांगितले,पशु वैद्यकीयाने म्हशीला

सलायन,इंजेक्शन व औषध दिले,पाणी,चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत त्याच बरोबर औषधांची उपलब्धता हवी, शेतकऱ्यांना बोलता येते परंतु त्या जनावरांचे काय..? पशु पक्षी व प्राणी जनावरे यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीची व्यवस्थेसाठी माझा सातत्याने पाठपुरावा आहेच तर त्यांच्या आरोग्याचाही प्रश्नाकडे शासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहेत.. सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे.

  • Related Posts

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला; आता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून काम करण्याची वेळ — पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण केल्या; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आंदोलना ऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया, असे आवाहन* धाराशिव – : धाराशिवचे पालकमंत्री म्हणून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *