सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल नितीन काळे यांनी मानले मोदी सरकारचे आभार.
धाराशिव:-भारत देशाचे यशस्वी आणि कणखर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशाच्या उज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीपूर्ण आज आपला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला मजबूत…
आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, कॅम्पस टू कॉर्पोरेट एक दिवशीय कार्यशाळा संपन्न!
धाराशिव – डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस गडपाटी ,धाराशिव, येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी,मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील नवीन रोजगाराच्या व व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे…
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील MRI आणि CT स्कॅन मशीन हलविण्याच्या निर्णयाला महाविकास आघाडीचा तीव्र विरोध
तुळजापूर : तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील MRI (मॅग्नेटिक रेजोनन्स इमेजिंग) आणि CT स्कॅन (कंप्युटेड टोमोग्राफी) मशीन कोल्हापूर आणि लोणावळा येथे हलविण्याच्या शासन निर्णयाला महाविकास आघाडीने कडाडून विरोध दर्शवला आहे. शासनाने घेतलेल्या…
धाराशिव शहरातील रस्त्याचे निकृष्ट बांधकाम: बीबीएमच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
धाराशिव: शहरातील डीआयसी रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलजवळच्या रस्त्याच्या बांधकामावरून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. फीचर्स सायकलच्या समोर तेज प्रताप हॉटेलजवळ एक दिवसापूर्वीच करण्यात आलेल्या बीबीएम (ब्लॅक टॉप) रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे…
चुकीच्या जीवनशैलीमुळे आजार बळावत चालले आहेत ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर
धाराशिव – शरीराच्या सवयी, व्यसन खाण्या पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे जीवनशैलीचा अंत होत आहे किंबहुना आजार बळावत चाललेले आहेत. बरेच आजार आपण वाचू शकतो. प्राथमिक अवस्थेत आजार असताना वेळीच उपचार करून…
ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन मुंबई. :- देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे…
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजनांचा लाभ दयावा .ॲड.निलेश हेलोंडे पाटील
कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची आढावा बैठक धाराशिव – जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्याची दखल यंत्रणांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची काय स्थिती होते,यांची आपल्याला जाणीव आहेच. जिल्ह्यात…
जीबीएस आजाराबाबतआरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
धाराशिव – राज्यात Guillain-Barré Syndrome (GBS) या दुर्मिळ ऑटोइम्यून आजाराचे रुग्ण वाढत आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन…
“देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी”
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षेत्रासाठी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.…
अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुटखा माफियांवर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुटखा विक्रेते फरार
धाराशिव (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळीसह परिसरातील अनेक गावांमध्ये गुटख्याची राजरोसपणे विक्री व पुरवठा करणारी त्रिमूर्ती अनेक वर्षापासून धुमाकूळ घालीत आहे. कर्नाटक राज्यातून उमरगा मार्गे जळकोट नळदुर्ग, येथून उंडरगाव, कनगरा बेंबळी…








