Spread the love

बीड – मस्साजोग (ता .केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व देशमुख कुटुंबाला न्याय देणे बाबत राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी धाराशिव चे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आज पत्राद्वारे केली.

  • Related Posts

    ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढायला पाहिजे – श्री.गजानन गाडेकर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ग्रंथोत्सव २०२५ चे थाटात उद्घाटन ग्रंथ दिंडी ठरली मुख्य आकर्षण वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या…

    ब्रेकिंग | अमेरिकेत भीषण हिमवादळ, 25 मृत्यू; लाखो घरांचा वीजपुरवठा खंडित

    Spread the love

    Spread the loveअमेरिकेत तीव्र हिमवादळाचा फटका बसला असून देशातील अनेक भाग अक्षरशः गोठले आहेत. या आपत्तीत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे साडेसात लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *