चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने विराटला दिला खास प्रेमळ आशिर्वाद

Spread the love

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा खास क्षण चर्चेचा विषय ठरला. विजयाच्या आनंदात अनुष्काने सर्वप्रथम विराटच्या डोक्यावर प्रेमळपणे हात फिरवला, त्यानंतर दोघे मनमोकळं हसले आणि शेवटी विराटला प्रेमाने मिठी मारली.

या गोड क्षणाने चाहत्यांचे मन जिंकले आहे. काहीजण म्हणत होते की अंतिम सामन्यात अनुष्का उपस्थित असल्यामुळे भारत हरू शकतो. मात्र, भारताच्या विजयानंतर हे सर्व अपशकुनाचे दावे फोल ठरले.

‘विरूष्का’च्या या सुंदर क्षणांवर चाहते प्रेमसुमनांचा वर्षाव करत आहेत. विराटच्या कामगिरीबरोबरच अनुष्काच्या भावनिक पाठिंब्यानेही हा विजय खास बनला आहे.

  • Related Posts

    धाराशिव: तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी अकॅडमींची गर्दी, सर्वसामान्यांच्या व्यायामात अडथळा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – शहरातील नागरिकांसाठी व्यायामाचे एकमेव ठिकाण असलेल्या तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी क्रीडा अकॅडमींनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत व्यायामासाठी येणाऱ्या…

    अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला 3 सुवर्ण, रिक्षा डायव्हरच्या मुलाची सुवर्ण कामगिरीचैतन्य, साहिल, सिध्दीची सुवर्णमय कामगिरी, मीनाक्षीला रौप्य

    Spread the love

    Spread the loveनवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 3 सुवर्णांसह 1 रौप्य पदके जिंकून खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. 100 मीटर शर्यतीत अकोलाच्या चैतन्य पाठकसह गोळाफेकीत कराडच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *