कृषी निविष्ठा घोटाळ्याची चौकशी अपूर्ण? ‘तुळजापूरच्या मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई, मग इतर तालुक्यांचे काय?’; शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचा सवाल
Spread the loveधाराशिव : जिल्ह्यात गाजत असलेल्या जवळपास २२ कोटी रुपयांच्या कथित कृषी निविष्ठा घोटाळ्याच्या चौकशीला आणि दोषींवर झालेल्या कारवाईला आता नव्या प्रश्नांची किनार लागली आहे. या प्रकरणातील कारवाई अद्याप…